आत्ताची बातमीमाझं गाव

हृदयद्रावक : लग्नासाठी जाण्याऱ्या वराडी मंडळींवर काळाचा अशा प्रकारे घाला.

प्रत्येकाच्या आयुष्यातील विवाह हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो. या आनंदासाठी अनेक जण आतुर असतात. अनेक नातलग अनेक मित्रमंडळ या लग्नसोहळ्यासाठी हजेरी लावत असतात. लग्न हे मोठे शुभकार्य असतं जोडणार अशी तयारी सुरू असते. अनेकदा या लग्नकार्याला वेगळं काही रूप देण्यासाठी आणि खर्च केले जातात. अनेक विविध पद्धतीने हे लग्न केले जातात. अनेक जण भव्य दिव्य असे लग्न सोहळे देखील करतात. प्रत्येकामध्ये एखादं लग्न असल्यानंतर वेगवेगळ्या उत्साह आनंद असतो. विवाह मध्ये वर आणि वधू यांच्यासाठी हा महत्त्वाचा दिवस असतो. हा दिवस आपल्या कायमस्वरूपी स्मरणात राहावा यासाठी अनेक वेगवेगळ्या शकली लढवल्या जातात. अनेक वेगवेगळ्या पद्धतीने विवाह केला जातो. आणि हा विवाह अत्यंत सुंदर व्हावा हा विवाह आपल्या नेहमी लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात.

या विवाहला अनेकजण लांबून आपले नातेवाईक येत असतात. जे मित्रमंडळी असतात ते दाखल होत असतात. आणि सर्वजण विवाहाच्या निमित्ताने भेटत असतात. मात्र शुभ कार्याला एखाद्या अनुचित घटनेमुळे किंवा एखाद्या चुकीच्या घटनेमुळे दुःखद घटनेमुळे गालबोट लागतं आणि त्यानंतर या आनंदा वरती विरजण पडतात अशीच एक बातमी समोर येते या बातमीत या विवाह सोहळ्याला जाणाऱ्या वरावरतीच काळानं घाला केला पाहुयात बातमी सविस्तर घडलेली घटना

हि घटना अशी आहे कि, पाटण्यावरून वैशाली येथे एक्स स्कॉर्पिओ वराड घेऊन गंगा नदी मार्फत जात होती आणि ही स्कॉर्पिओ गंगा नदीत उलटली ही घटना फतूहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंगा घाटाच्या किनाऱ्यावर घडली आहे. स्कॉर्पिओ बोटीवर लोड केली गेली होती. एका बोटीवरून दुसऱ्या बोटीवर गाडी लोड करत असताना ही घटना घडली आहे ही घटना घडल्यानंतर एकच धावपळ उडाली या घटनेमधील स्कॉर्पिओ मध्ये दोन लोक आठ लोक बसलेले होते त्यामधील दोन लोक अद्यापही बेपत्ता आहेत तर इतर सहा लोक बाहेर आले आहेत या घटनेची माहिती मिळतात पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी आले व एन डी आर एफ च्या टीमला ही तातडीने पाचारण करण्यात आले या टीमने रात्री अडीच ते तीन वाजेपर्यंत जे दोन बेपत्ता झालेले होते त्यांचा शोध घेतला मात्र एवढा शोध घेऊनही ते सापडू शकले नाही अशी घटना घडल्यानंतर लग्नाचे लग्नाच्या आनंदाचे रूपांतर किंकळ्यांमध्ये झालेले दिसून आले

हे लग्न कंकडबाग मधील इंदिरानगर येथील रहिवासी उपेंद्र राय यांचा मुलगा शंभू कुमार याचे होते. याच्या लग्नाचे वराड रविवारी राघूपूर मिरपूर येथील सत्येंद्र राय यांच्याकडे जाणार होते. सर्व तयारी झाली होती. या वराडाची गाडी जेठवली घाटावर बोटीच्या सहाय्याने एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर नेण्यात येत होती. यादरम्यान एका बोटी मधून दुसऱ्या बोटीमध्ये गाडी चढवत असताना अचानक पाऊस आला आणि पाऊस आल्यामुळे या वराडातील जे काही वराडी मंडळी होती ते या गाडीमध्ये येऊन बसले. गाडीमध्ये बसल्यामुळे या ही बोट ओव्हरलोड झाली आणि ओव्हरलोड होऊन ती बोट एका बाजूला कलली आणि गाडी थेट नदीतच कोसळली.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Back to top button

Share this news instead of copying!