<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>Hanging &#8211; News Mall 18</title>
	<atom:link href="https://newsmall18.com/tag/hanging/feed/" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://newsmall18.com</link>
	<description>हा आहे बातम्याचा मॉल!</description>
	<lastBuildDate>Tue, 19 Jul 2022 08:16:05 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=6.9.4</generator>

<image>
	<url>https://newsmall18.com/wp-content/uploads/2025/06/cropped-fev_v2-32x32.png</url>
	<title>Hanging &#8211; News Mall 18</title>
	<link>https://newsmall18.com</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>नगर वार्ता : कोपरगाव येथील शेतकऱ्याची फाशी घेऊन आत्महत्या.</title>
		<link>https://newsmall18.com/city-news-a-farmer-from-kopargaon-committed-suicide-by-hanging/</link>
		
		<dc:creator><![CDATA[News Mall18]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 19 Jul 2022 08:16:03 +0000</pubDate>
				<category><![CDATA[माझं गाव]]></category>
		<category><![CDATA[Ahmednagar]]></category>
		<category><![CDATA[Death]]></category>
		<category><![CDATA[Farmer]]></category>
		<category><![CDATA[Hanging]]></category>
		<category><![CDATA[MAHARASHTRA STATE]]></category>
		<guid isPermaLink="false">https://newsmall18.com/?p=2237</guid>

					<description><![CDATA[भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि अश्या कृषिप्रधान देशात्मध्ये शेतकरी आत्महत्या नवीन नाही आहे. त्याचे कारण आहे ते म्हणजे या देशातील राजकरण आणि इथले भ्रष्टाचार. अक्षर दुष्काळाच्या झळा सोसून बळीराजा बऱ्याचदा आत्महत्या करतो. मात्र भर पावसाळ्यातही शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते. कधीकधी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते. यंदाच्या वर्षी पाऊस उशिरा दाखल झाला आणि त्यामुळेच नगर &#8230;]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p>भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि अश्या कृषिप्रधान देशात्मध्ये शेतकरी आत्महत्या नवीन नाही आहे. त्याचे कारण आहे ते म्हणजे या देशातील राजकरण आणि इथले भ्रष्टाचार. अक्षर दुष्काळाच्या झळा सोसून बळीराजा बऱ्याचदा आत्महत्या करतो. मात्र भर पावसाळ्यातही शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते. कधीकधी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते. यंदाच्या वर्षी पाऊस उशिरा दाखल झाला आणि त्यामुळेच नगर तालुक्यातील एका शेतकऱ्यांना गळफास घेऊन आपले जीवन संपवले.</p>



<p>अशीच एक घटना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या दिलीप दिनकर निकम ( वय 50 ) यांनी आपल्या राहत्या घरासमोर सकाळी सहाच्या दरम्यान कांद्याच्या चाळीत लोखंडी छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या इसमाच्या मयताच्या भावाने ( मोतीराम निकम वय 35 ) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या बातमीने सुरेगाव मध्ये सर्वत्र हळूहळू व्यक्त केली जात आहे.</p>



<p>मिळालेल्या माहितीनुसार मयत निकम यांच्या घरामध्ये जमिनीच्या कारणावरून बऱ्याच वर्षापासून अंतर्गत वाद चालू होते. आणि या वादामुळे शेती पडीक पडली होती. शेती पडीक असल्यामुळेजे शेतीतून मिळणारा उत्पन्नाचा सोर्स होता तो बंद झाला. आणि त्यामुळे मोठ्या अडचणी येऊ लागल्या. त्यातच मुला मुलीचे विवाह जमवण्यात अडचणी येत होत्या. आणि यामुळे ते मयत निकम हे तणावाखाली जगत होते. त्यातच मयत निकम हे वडिलांपासून अविभक्त राहत होते. आणि त्यांना उत्पन्नाची साधन नसल्याने ते कायम तणावात राहत होते. आणि अखेर निकम यांनी निराश होऊन हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. </p>



<p>त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. त्यातूनही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्याचप्रमाणे पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक चव्हाण हे करत आहेत. घरामध्ये चालू असलेल्या वादविवादामुळे निकम यांना अखेर आत्महत्या हा पर्याय निवडावा लागला. आणि निकम कुटुंबियांनी त्यांच्या घरातील कर्ताकरविता माणसाला गमावले.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>सैनिक पतीने फाशी घेताच, ६ दिवसात पत्नीने उचलले हे पाऊल.</title>
		<link>https://newsmall18.com/this-step-was-taken-by-the-wife-within-6-days-after-the-soldiers-husband-was-hanged/</link>
		
		<dc:creator><![CDATA[News Mall18]]></dc:creator>
		<pubDate>Sat, 02 Jul 2022 13:18:49 +0000</pubDate>
				<category><![CDATA[गुन्हेगारी]]></category>
		<category><![CDATA[Crime]]></category>
		<category><![CDATA[Hanging]]></category>
		<category><![CDATA[Indian Army]]></category>
		<category><![CDATA[Soldiers]]></category>
		<category><![CDATA[Wife Sucide]]></category>
		<guid isPermaLink="false">https://newsmall18.com/?p=1779</guid>

					<description><![CDATA[तरुणांमध्ये सैन्यामध्ये भरती होण्याचे वेड जरा जास्तच असते. आणि भरती होण्यासाठी तसे प्रयत्न देखील करत असतात. त्यासाठी खूप परिश्रम घ्यावा लागतात. अभ्यासाबरोबरच शारीरिक चाचणी ही त्या ठिकाणी घेतली जाते. त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यासाठी अभ्यास लागतो. तसेच शारीरिक चाचणीसाठी व्यायामही लागत असतो. शारीरिक चाचणी पूर्ण करून नंतर वेळ येते ती लेखी परीक्षा देण्याची व या दोन्ही &#8230;]]></description>
										<content:encoded><![CDATA[
<p>तरुणांमध्ये सैन्यामध्ये भरती होण्याचे वेड जरा जास्तच असते. आणि भरती होण्यासाठी तसे प्रयत्न देखील करत असतात. त्यासाठी खूप परिश्रम घ्यावा लागतात. अभ्यासाबरोबरच शारीरिक चाचणी ही त्या ठिकाणी घेतली जाते. त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यासाठी अभ्यास लागतो. तसेच शारीरिक चाचणीसाठी व्यायामही लागत असतो. शारीरिक चाचणी पूर्ण करून नंतर वेळ येते ती लेखी परीक्षा देण्याची व या दोन्ही मधून जो कोणी पास होतो त्याला सैन्य दलामध्ये भरती करून घेतल जाते. आणि त्या तरुणाचे सैन्यामध्ये भरती होण्याचे स्वप्न पूर्ण होत असते. त्यातही भरती झाल्यानंतर जर आपल्या आवडीचे ठिकाण मिळाले तर ती खुशी एक वेगळीच असते.</p>



<p>सैन्य दलामध्ये काम करत असताना काही वेळेस काही अनुचित गोष्टी देखील घडत असतात. यामध्ये काही सैनिकांना काम करत असताना त्यांच्या ड्युटीवर त्यांच्यावर दहशतवादी, नक्षलवादी हल्ले देखील होत असतात. आणि यामध्ये एखादा सैनिक त्याचा जीव गमावून बसतो किंवा तो शहीद होतो.</p>



<p>पण ही घटना वेगळीच आहे त्या सैनिक पतीचे व पत्नीचे बऱ्याच दिवसापासून कोणत्यातरी कारणावरून वाद चालू होते. आणि काही केल्या ते वाद मिटत नसल्यामुळे तो सैनिक पती गळफास लावून घेतो आत्महत्या करतो.</p>



<p>मिळालेल्या माहितीनुसार काश्मीरमध्ये तैनात असलेला सैनिक याचा मृतदेह लष्कराच्या छावणीमध्ये लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळून येतो. या सैनिकाचे पत्नी सोबत कायमच भांडण चालू असतात. आणि या वादाला कंटाळून तो सैनिक आत्महत्या करतो. त्यांच्या लग्नाला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झालेले असतात. याबाबत त्या सैनिक पतीच्या पत्नीला माहिती दिली असता या पत्नीला धक्का सहन झाला नाही आणि ही पत्नी पतीच्या मृत्यूनंतर सहा दिवसाने साडी ने गळफास लावून आत्महत्या करते. नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सैनिक पती अरविंद व त्याची पत्नी आरती यांचे दोन जानेवारी 2019 रोजी लग्न झालेले आहे. पण गेल्या काही महिन्यापासून या दोघांमध्ये वाद होतात. आणि यामुळे त्या सैनिकाची पत्नी ही माहेरी राहू लागली होती.</p>



<p>सैनिक पतीच्या मृत्यूनंतर पत्नी खचलेली होती आणि यामुळेच तिने हे भयंकर पाऊल उचलले असे म्हटले जाते. ते सैनिकाची पत्नी तिच्या खोलीत मृत अवस्थेत आढळते. हे कुटुंबीयांना माहीत होतास ते तात्काळ पोलिसांना फोन करतात व या प्रकरणाबद्दल माहिती देतात. माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी पोहोचून मृतदेह खाली उतरवून तो पोस्टमार्टम साठी पाठवतात.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
	</channel>
</rss>
