इंटरनेटच्या स्पीडचा बाप येतोय, या महिन्यात सुरू होणार 5G इंटरनेट सेवा, इतका असणार वेग.

5G स्पेक्ट्रम लिलावासाठी अर्ज प्रक्रिया 8 जुलैपासून सुरू होणार आणि 26 जुलैपासून सुरू होणार आहे. ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी ही घोषणा केली.
गेल्या कित्येक वर्षापासून इंटरनेटचे प्रमाण आहे ते लक्षणीय वाढलेल आपण सध्या पाहत आहे आणि इंटरनेट आता ग्रामीण भागात देखील ॲक्टिव्ह पाहायला दिसत आहे आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये सगळ्या ठिकाणी इंटरनेटचा वापर होताना आपण पाहत असतो. यामध्ये थोडक्यात सांगायचे झाले तर शिक्षण, आर्थिक व्यवहारात सर्वच ज्या गोष्टी ऑनलाईन आहेत त्या सगळ्यामध्ये इंटरनेट ही महत्त्वपूर्ण गरज बनली आहे. सध्या टेलिकॉम कंपन्या कडून 4G सेवा दिली जात आहे पण आता लवकरच देशभरामध्ये 5G इंटरनेट सेवा सुरू होणार आहे आणि सरकारनं त्या लिलावासाठी देखील मंजुरी दिली आहे सर्व प्रक्रिया पूर्ण करून यंदा ऑक्टोबर ते नोव्हेंबर च्या दरम्यान ही सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवलेला आहे.
सध्याच्या काळात इंटरनेट युजरला 4g इंटरनेट सेवा मिळते पण आता देशभरामध्ये सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री यांनी बुधवारी याबाबतची घोषणा केली आहे सुरू करण्यात आलेले आहे आणि त्याची मुदत 26 जुलै पर्यंत असणार आहे यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून पायोजी इंटरनेट सुविधा सुरू करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवलेला आहे असं वैष्णवी यांनी सांगितले
सध्याच्या काळात इंटरनेट युजरला 4g इंटरनेट सेवा मिळते पण आता देशभरामध्ये सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री यांनी बुधवारी याबाबतची घोषणा केली आहे सुरू करण्यात आलेले आहे आणि त्याची मुदत 26 जुलै पर्यंत असणार आहे यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून पायोजी इंटरनेट सुविधा सुरू करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवलेला आहे असं वैष्णवी यांनी सांगितले
टेलिकॉम सर्विस प्रोव्हायडर व्यवसायाचा खर्च कमी व्हावा यासाठी आय एम टी 5G स्पेक्ट्रम लिलावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे आणि यामुळे आपल्या देशात आपल्या ही सेवा लवकरात लवकर सुरू होणार आहे 4G च्या तुलनेत सुमारे दहा पट जास्त वेग 5g चा असणार आहे 32 पेक्षा अधिक स्पेक्ट्रमचा लिलाव 20 वर्षाचा कालावधीसाठी केला जाणार आहे असं यांनी माहिती देताना सांगितले सरकारने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात मध्ये आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पेक्ट्रम लिलावासाठी दूरसंचार विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
“दूरसंचार क्षेत्रातील सुधारणांना चालना देत, मंत्रिमंडळानं स्पेक्ट्रम लिलावाशी संबंधित विकासासाठी पूरक अनेक पर्यायांची घोषणा केली आहे. यामुळे व्यवसाय सुलभ होण्यास चालना मिळेल. यशस्वी बोली लावणाऱ्यांना आगाऊ पैसे देण्याची कोणतीही सक्ती केली जाणार नाही. हे प्रथमच घडत आहे. स्पेक्ट्रमचे पेमेंट 20 समान वार्षिक हप्त्यांमध्ये केलं जाईल आणि हे आगाऊ हप्ते प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला भरावे लागतील. याशिवाय बोली लावणाऱ्यांना 10 वर्षांनी स्पेक्ट्रम परत करण्याचा पर्यायदेखील उपलब्ध करून दिला जाईल. सरकार जुलैच्या अखेरीस 20 वर्षांच्या वैधतेसह एकूण 72097.85 मेगा हर्ट्झ स्पेक्ट्रमचा लिलाव करेल. याशिवाय, विविध कमी, मध्यम आणि उच्च फ्रीक्वेंसी बॅंडसाठी स्पेक्ट्रम लिलावदेखील होणार आहेत,“ असं या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
या व्यतिरिक्त मंत्रिमंडळाने आरोग्यसेवा कृषी ऊर्जेचे अनेक क्षेत्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मशीन टू मशिन कम्युनिकेशन इंटरनेट ऑफ एप्लीकेशन देण्यासाठी उभारणी आणि विकासासाठी देखील मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे.